समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगजेबाबाबत विधान केल्याने महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे, त्यामुळे औरंगजेबाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आहे. औरंगजेबाच्या मंदिर बांधणीच्या प्रयत्नांवर आणि कारभारावर आझमी यांनी केलेल्या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांचा अनादर केल्याचा आरोप केला. आझमी यांनी केलेल्या विधानानंतर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा