अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी महंत राजू दास हे अनेकदा त्यांच्या धार्मिक आणि राजकीय घटनांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शुक्रवारी (२१ जून) रात्री अयोध्येचे महंत राजू दास यांचा जिल्हाधिकारी नितीश कुमार यांच्याशी वाद झाला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून कुमार यांच्याशी झालेल्या वादानंतर दास यांना दिलेली पोलिस सुरक्षा हटविण्यात आली. उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही आणि जयवीर सिंह यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत महंत राजू दासदेखील उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी भाजपाच्या पराभवासाठी जिल्हा प्रशासनाच्या अलीकडील कृतींना जबाबदार धरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा