रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं. तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी हे निवडणूक फिक्स करत आहेत, असा आरोप इंडिया आघाडीकडून करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे जागावाटपावरून मतभेद सुरू असताना हे पक्ष एकाच व्यासपीठावर आल्याने विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले. निवडणुकीपूर्वी एकाच व्यासपीठावर येऊन आम्ही भाजपाच्या विरोधात ठामपणे उभे आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा