राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, छत्तीसगढ व तेलंगणा या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळेच सर्वच पक्ष जय्यत तयारी करीत आहेत. राजस्थानमध्ये होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील अंतर्गत वादामुळे चर्चेत आहे. प्रादेशिक पक्षही आपला प्रभाव दाखवण्याच्या तयारीत असताना भारत आदिवासी पार्टी निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहे. भारत आदिवासी पार्टी राजस्थानच्या निवडणुकीत मतांचे गणित बिघडवू शकते का, आधीच्या निवडणुकांमध्ये या पार्टीचा प्रभाव किती होता, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा