देशाच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेसचे एकूण ४० आमदार रांचीला परतले आहेत. सोमवारी (५ फेब्रुवारी) जेएमएम आणि काँग्रेस सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तर, दुसरीकडे शेजारच्या बिहार राज्यातील १९ पैकी १६ आमदार दिल्लीहून हैदराबादला गेले आहेत. १२ फेब्रुवारी रोजी बिहारमधील एनडीए सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदारफुटीची शुक्यता लक्षात घेऊन, काँग्रेसने हा निर्णय घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा