ठाणे : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा आक्रमक राजकारणाला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर संदीप नाईक यांच्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात गेलेल्या नवी मुंबईतील २७ माजी नगरसेवकांना पक्षात पुन्हा प्रवेश देताना भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आक्रमक राजकारणाचा पाया रचण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जिल्ह्यात दोन हात करण्याची तयारी यानिमीत्ताने सुरु झाल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात यानिमीत्ताने सुरु झाली असून वनमंत्री गणेश नाईक आणि किसन कथोरे हे नेते या आक्रमक राजकारणाचा चेहरा ठरतील अशापद्धतीची आखणी केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा