नाशिक : राज्यात मराठा, धनगर, ओबीसी आणि आदिवासी घटकात आरक्षणाच्या मुद्यावरून संघर्ष सुरू असताना दुसरीकडे भाजपने आदिवासी भागातील धर्मांतरितांना अनुसूचित जनजाती श्रेणीतून वगळण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. आदिवासी भागात धर्मांतराचे प्रमाण मोठे आहे. नाशिकसह संपूर्ण देशात त्याची पाळेमुळे खोलवर रुजली असून देशातील अनुसूचित जनजाती समाजासाठी हा धोका असल्याकडे भाजपच्या जनजाती सुरक्षा मंचने लक्ष वेधले आहे. धर्मांतरणाने आदिवासी समाजाला त्यांच्या मूळ संस्कृती व परंपरापासून दूर नेले जात असल्याचा आक्षेप घेत मंचने नाशिक येथे आदिवासी बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा