पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात झालेल्या आंदोलकांवरील गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरणाऱ्या भाजपची अजित पवार हे सोबत आल्याने अडचण झाली होती. त्यामुळे दीड वर्षे शांत राहिल्यानंतर भाजपने छुप्या पद्धतीने यावरून रान उठविण्यास सुरुवात केली. मावळ भाजप आणि आमदार सुनील शेळके असा राजकीय संघर्ष असला तरी त्याला निमित्त पवना बंदिस्त जलवाहिनी ठरताना दिसत आहे. त्यामुळे भाजपसोबत असूनही राष्ट्रवादीसाठी गोळीबाराचा मुद्दा डोकेदुखी आणि अडचणीचा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा