नागपूर : राज्यात विभागनिहाय विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सर्वाधिक ६२ जागा असलेल्या विदर्भात विजय मिळाला की राज्यात सत्तास्थापन करता येते, असा गेल्या तीन निवडणुकांचा अनुभव आहे. परिणामी, २०२४ च्या निवडणुकीचे खरे रणांगण विदर्भ असेल. विदर्भावर झेंडा फडकवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत चुरस असली तरी खरा सामना हा भाजप व काँग्रेसमध्येच रंगणार आहे. विदर्भातील तब्बल ३६ जागांवर या दोन पक्षात थेट लढत होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा