नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावाशेवा-शिवडी अटल सेतू, जवाहरलाल नेहरु बंदर आणि आसपासच्या परिसरात उभ्या रहाणाऱ्या आणखी एका नव्या शहरामुळे गेल्या दशकभरापासून चर्चेत राहीलेल्या उरण, पनवेल परिसरावर भाजपने लक्ष केंद्रीत केल्याचे पहायला मिळाले. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर आणि उरण भागात महेश बालदी या दोन आमदारांच्या बळावर तिसऱ्या मुंबईवर हुकूमत गाजवू पहाणाऱ्या भाजपला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र उरण मतदारसंघात मोठे आव्हान उभे राहील्याचे चित्र पहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा