घराणेशाहीच्या मुद्द्य़ावरून भाजपाकडून अनेक वर्षांपासून विरोधकांवर टीका करण्यात येत आहे. याबाबत भाजपानं सातत्यानं काँग्रेससह समाजवादी पक्ष, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक अशा प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केलं आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपानं स्वत:च मोठा राजकीय वारसा लाभलेल्या १० राजघराण्यांतील सदस्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाच्या कथनी आणि करणीत फरक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा