मध्य प्रदेशातील नोव्हेंबर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २३० पैकी १६३ जागा जिंकत विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. तेव्हापासून राज्यात भाजपा एक प्रबळ पक्ष म्हणून उदयास येत आहे. पक्षाने केलेल्या दाव्यानुसार, हजारो काँग्रेस कार्यकर्ते भाजपात सामील झाले आहे. सध्या माजी राज्यमंत्री जितू पटवारी मध्य प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पटवारी यांनी काँग्रेस नेत्यांचे भाजपामध्ये जाणे, त्यांची रणनीती आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या योजनांबद्दल सांगितले. त्यांनी भाजपावर अनेक आरोपही केले. ते नक्की काय म्हणाले? यावर एक नजर टाकू या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा