लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष करून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यावर भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने हे तीनही राज्य भाजपासाठी महत्त्वाची आहेत. ज्या पाच राज्यात निवडणूक होत आहे, त्यापैकी फक्त मध्य प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार असून राजस्थान, छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मध्य प्रदेशचा विचार करायचा झाल्यास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कल्याणकारी योजनांच्या बळावर राज्याची निवडणूक पुन्हा जिंकता येईल, असा भाजपाचा कयास आहे. हाच दृष्टिकोन काँग्रेसही राजस्थान आणि छत्तीसगढ राज्याच्या निवडणुकीत राबवू शकते. दोन्ही राज्यात काँग्रेसनेही अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात केलेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा