PM Modi Mission South यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा दिली आहे. भाजपाला हे माहीत आहे की, दक्षिण भारताच्या मदतीशिवाय भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० जागा जिंकणे अशक्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. दक्षिण भारतात ते एकापाठोपाठ एक रोड शो, रॅली, सभा, हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये सभा घेतल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० हून अधिक जागा जिंकता यावा, यासाठी राज्यात भाजपा मैदानात उतरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा