नाशिक – गोदावरीच्या काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने चार समित्या गठीत करुन तयारी सुरू केली आहे. मागील सिंहस्थात नियोजन, अंमलबजावणी, देशभरातील साधू-महंतांचे आदरातिथ्य अशा सर्वांवर भाजपचे एकहाती वर्चस्व होते. आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनातही आपला प्रभाव कायम राहील, याची खबरदारी समिती स्थापनेपासून भाजपने घेतल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा