सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटप आणि एकमेकांवर आरोपांच्या फैरीदेखील सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीला ‘लोकशाहीचा सोहळा’ असे म्हटले जाते. अशातच आता देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाने हा लोकशाहीचा सोहळा पाहण्यासाठी जगातल्या इतर अनेक देशांमधील विविध पक्षांच्या प्रतिनिधींना आवतण धाडले आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाची निवडणुकीसाठीची रणनीती समजून घेण्यासाठी, तसेच निवडणुकीची भव्यता पाहण्यासाठी भाजपाच्याच निमंत्रणावरून हे पक्ष प्रतिनिधी भारतात येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा