लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. देशातील वेगवेगळ्या जाती, धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. देशातील आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजाला आकर्षित करण्यासाठीदेखील भाजपा विशेष मोहीम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर झारखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी प्रतिक्रिया दिली. आदिवासी समाज देवी-देवतांवर विश्वास ठवतो. हा समाज सनातनचाच एक भाग आहे, असे बाबुलाल म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा