नवी मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून नवी मुंबई शहराला मंजुर झालेला पाण्याचा संपूर्ण हिस्सा मिळाला नाही तर मोरबे धरणातून सिडको उपनगरांना पुरविण्यात येणारे पाणी बंद करु असा इशारा देत भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा रणशिंग फुंकल्याने येथील राजकीय वर्तुळात नाईकांच्या या आक्रमक भूमीकेचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा