Delhi Assembly Election: दिल्लीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ५ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून सत्ताधारी ‘आप’ आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपाला २७ वर्षांनी सरकार स्थापन करण्याचे वेध लागले आहेत. १९९३ ते १९९८ या काळात भाजपाने दिल्लीत सरकार स्थापले होते. यावेळी भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. याचे कारण काय? तसेच प्रतिस्पर्धी आप आणि भाजपात आश्वासनांची खैरात का वाटली जात आहे, याबद्दलची माहिती भाजपाचे ईशान्य दिल्लीतील खासदार आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी द इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा