नागपूर : नागपुरात नुकताच गडकरी यांनी आयोजित केलेला खासदार औद्योगिक महोत्सव (ॲडव्हान्टेज विदर्भ) पार पडला. यानिमित्ताने विदर्भात किती गुंतवणूक येणार हा वादाचा व चर्चेचा विषय असला तरी समारोपाच्या कार्यक्रमात गडकरी आणि फडणवीस या भाजपच्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची भाषणे सुरात सूर मिळवणारी होती. ही बाब भाजप आणि नागपूर, विदर्भाच्या विकासासाठी हा शुभसंकेत देणारी असली तरी सूर जुळण्यास दहा वर्ष का लागली हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जाऊ लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा