नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर चार दिवसांनी मतदान होणार आहे. हा तारखेचा ‘योगायोग’ पाहून अर्थसंकल्पीय रेवडी भाजपसाठी लाभदायी ठरू शकेल का, अशी चर्चा दिल्लीत मंगळवारी रंगली. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार असून निम्न-मध्यमवर्ग व मध्यमवर्गासाठी आर्थिक सवलती दिल्या जाण्याची शक्यता मानली जात आहे. या संभाव्य आर्थिक तरतुदीचा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अखेरच्या दोन-चार दिवसांमध्ये अप्रत्यक्ष वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा