नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असले तरी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. न्यायालयाचा निर्णय अनुकूल लागला तर पक्ष तयारीत राहावा म्हणून संघटनात्मक पातळीसोबतच सरकारी योजनांच्या माध्यमातूनही तयारी केली जात आहे, शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ देणे आणि पाचशे लोकांच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणे हे सराकरने अलीकडच्या काळात घेतलेले निर्णय निवडणुकीवर डोळा ठेवूनच घेतल्याचे स्पष्ट होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा