मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाने शिंदे गटासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सरकारचा ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. दरम्यान, या सरकार स्थापनेनंतर आता भाजपाने आगमी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४५ जागा तसेच विधानभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाची महत्त्वाकांक्षी योजना भाजपाने आखली आहे. त्यासाठीची तयारीदेखील भाजपाने सुरू केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा