पूर्व उत्तर प्रदेशातील पडरौनाच्या पूर्वीच्या राजघराण्याचे वंशज आरपीएन सिंह यांनी जानेवारी २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या एक महिना अगोदर भाजपामध्ये जाण्यासाठी काँग्रेस सोडली. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली होती. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सलग पराभव झाल्यानंतर त्यांना झारखंड आणि छत्तीसगडचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) प्रभारी करण्यात आले होते. या वर्षी भाजपाने राज्यसभा निवडणुकीत त्यांचे नाव पुढे केले. नुकतीच ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीमधील मतभेद, विरोधकांचे आरोप, पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि १ जून रोजी होणार्या मतदानावर आपली भूमिका मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा