द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांचे “हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड” हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यात जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या अनेक पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा आणि त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांच्या मागील पार्श्वभूमीचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वगळण्यात आला आहे. यासाठी लेखिका नीरजा चौधरी यांनी तीन प्रमुख कारणे सांगितली आहेत. तसेच जम्मू-काश्मीरचे नेते, माजी खासदार डॉ. करण सिंह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख करत असताना त्या म्हणाल्या, “भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ नेहरुंवर टीका करत असला तरी मोदींना दुसरे नेहरू व्हायचे आहे किंवा त्यांनाही मागे टाकायचे आहे.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा