कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक प्रखर होत चालला असून समरजित घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापुरात शरद पवार गटाने सरशी साधली आहे. जिल्ह्यातील अजित पवार गटाचे दोन मातब्बर नेतेही महाविकास आघाडीतील पक्षांशी संधान साधून आहेत. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेल्या घाटगे यांच्या पक्षांतराची झळ भाजपला बसली असली तरी, त्याचा मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा