Maharashtra BJP : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभू्मीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांकडून जागा आणि उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी स्वबळावर १४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मात्र, आता जागांचं लक्ष कमी केल्याची माहिती आहे. भाजपाने आता १०० जागा जिंकल्याचं लक्ष ठेवल्याचं बोललं जातं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा