पश्चिम बंगालमधील अनेक राजकीय पक्ष हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वपक्षात घेऊन बोस यांच्या वारशाला पुढे नेत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू ‘चंद्र बोस’ यांनी भाजपा पक्षाला बुधवारी (६ सप्टेंबर) सोडचिठ्ठी दिल्यामुळे भाजपाचा बंगालमधील नेताजी बोस यांच्याशी असलेला संबंध आता तुटला आहे. “सध्याच्या परिस्थितीत मी भाजपासोबत काम करू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्र बोस यांनी पक्ष सोडताना दिली. ध्रुवीकरण होत असताना, केवळ मतांसाठी आणि फूट पाडणारे राजकारण होत असल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला वाढण्याच्या संधी नष्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा