कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपा पक्ष राजस्थान जिंकण्यासाठी पेटून उठला आहे. पक्षातर्फे तेथील काँग्रेसप्रणित अशोक गेहलोत सरकारला लक्ष्य करत जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्नाटक राज्यात काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवत भाजपाला पराभूत केले होते. कर्नाटकमधील भाजपा सरकार हे ‘४० टक्के कमिशन मागणारे सरकार’ आहे, अशी निर्भत्सना काँग्रेसकडून केली जात होती. आता हाच मुद्दा घेऊन भाजपा राजस्थान राज्य जिंकण्याची तयारी करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा