‘गेल्या पाच वर्षांत मेघालायात शाळा, महाविद्यालये, रोजगानिर्मिती काहीच झाले नाही. घराणेशाही असलेल्या अशा सरकारला घरचा रस्ता दाखवून दिल्ली आणि मेघालयात भाजपचे सरकार स्थापन करावे’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील मतदारांना केले होते. तसेच ‘केंद्रातील मोदी सरकारने मेघालयाच्या विकासासाठी दिलेला निधी संगमा सरकारने हडप केल्यानेच तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार,’ अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. गेली पाच वर्षे मेघालयात संगमा आणि भाजप सरकारममध्ये एकत्र असताना भाजपने संगमा यांच्यावर अगदी वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हाच भाजप आता संगमा सरकारमध्ये सहभागी होत आहे आणि संगमांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा