अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अहिल्यानगर जिल्ह्यात घवघवीत यश मिळूनही राधाकृष्ण विखे-पाटील यांना एकट्यालाच एकच मंत्रिपद मिळाले. जिल्ह्यात इतर कोणाला मंत्रिपद न लाभल्याने विखे यांचे जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राम शिंदे यांचे पुन्हा पुनर्वसन करत विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लावली. त्यामुळे जिल्ह्यात भाजप अंतर्गत आणि दक्षिण-उत्तर असा निर्माण झालेला सत्तेचा असमतोल दूर होईल, असे मानले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा