मध्य प्रदेश नंतर आता राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील नेत्यांना रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. संसदेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ही रणनीती आखली असल्याचे बोलले जाते. केंद्रात खासदार असलेल्यांना विधानसभेत उतरवून त्यांच्या मतदारसंघात नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. राजस्थानमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचा फॉर्म्युला राजस्थानमध्ये अवलंबला जाऊ शकतो. पण तरीही राज्यातील मतदारसंघाच्या परिस्थितीनुसारच हा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य उमेदवार मानलया जाणाऱ्या वसुंधरा राजे यांना शह देण्यासाठी भाजपामधीलच एक गट असा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा