मुंबई : मुंबई आणि परिसरात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोमवारी विधिमंडळाला बसला. पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाल्याने तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने अनेक मंत्री, आमदार, अधिकारी- कर्मचारी विधिमंडळात पोहोचू शकले नाहीत. त्यातच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे कामकाज सोमवारी स्थगित करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा