भारतातील राजकारण जाती आणि धर्मात गुंतले आहे. उत्तराखंडचा राजकीय इतिहासही तसाच आहे. उत्तराखंडला राज्याचा दर्जा मिळावा, ही मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. १९९४ साली उच्च जातींचे वर्चस्व असलेल्या पहाडी प्रदेशात या दीर्घकालीन मागणीला केल्या गेलेल्या आंदोलनाने गती मिळाली आणि अखेरीस २००० मध्ये उत्तर प्रदेशातून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. उत्तराखंड राज्य अस्तित्वात आल्यापासून या राज्यात जातीचा प्रभाव महत्त्वपूर्ण राहिला आहे. विशेषतः राज्याच्या निवडणुकीत जातीय समीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरत आले आहे. राज्यातील लोकसभेच्या पाचही जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा