सोलापूर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार यांचा गट सत्ताधारी भाजपसोबत गेल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याआगोदर एकादशी वारीच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. तो संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय झाला होता. या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने राज्यात बऱ्यापैकी हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्याचे दृश्य परिणाम सोलापुरात दिसत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा