लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी नेतेमंडळींच्या एका पक्षातून दुसर्या पक्षात कोलांटउड्या सुरूच आहेत. लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यापासून तर अगदी आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे. आतापर्यंत मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षातील (बसप) अनेक नेत्यांनी पक्षाच्या धोरणांना विरोध करीत किंवा योग्य पक्षनेतृत्व नसल्याचे सांगत अन्य पक्षात प्रवेश केला आहे. बसपमधील १० विद्यमान खासदारांपैकी आणखी एकाने पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा