संसदेच्या पावसाळी अधिशेवनात वादग्रस्त ठरलेले ‘राष्ट्रीय राजधानी प्रदेश’ (National Capital Territory – NCT) सुधारणा कायद्यावर जर संसदेत चर्चा उपस्थित झाली किंवा मतदान घेण्याची वेळ आली, तर त्यापासून लांब राहण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसाठी बहुजन समाज पक्षाचा निर्णय राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुजन समाज पक्षाने निर्णय घेतल्यानुसार हे विधेयक जर मांडले गेले, तर दोन्ही सभागृहात विधेयकासंबंधी चर्चेत किंवा मतदानात सहभागी व्हायचे नाही. तथापि लोकसभेत बसपाचे नऊ खासदार असून राज्यसभेत त्यांचा एकच खासदार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा