राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसीय संघ समन्वय बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यातील तीन प्रदेशांतील सदस्य प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यामध्ये सुकांतो मुझुमदार, सुवेंदू अधिकारी व दिलीप घोष हे प्रमुख भाजपा नेतेही उपस्थित होते. दोन दिवसांच्या या बैठकीचे ध्येय एकतेची भावना निर्माण करणे, एकत्रित येत प्रार्थना करणे, असे होते. या बैठकीमुळे पक्षाला अनेक फायदे होतील, असा भाजपाच्या सूत्रांचा विश्वास आहे. तसेच या कार्यक्रमामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंगालमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्न करीत आहे का? त्यांच्या सामाजिक प्रभाव असलेल्या विचारसरणीचा फायदा भाजपाला २०२६ मध्ये होईल का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा