कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार, केंंद्रीय मंत्री कपील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात कडवी लढत होण्याची चिन्हे असली तरी मुरबाड, शहापूर, भिंवंडी ग्रामीण, शहर, वाडा पट्ट्यात मोठ्या संख्येने असलेल्या कुणबी मतदारांच्या बळावर रिंगणात उतरलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश साबळे यांच्या उमेदवारीमुळे भिवंडीतील लढत तिरंगी होईल हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा