सोलापूर : १९७०-८० च्या दशकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलेले आणि खऱ्या अर्थाने सोलापुरात जडणघडण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आता पक्षाच्या फाटाफुटीनंतर याच जिल्ह्यात किमान तालुका पातळीवरचा एकही वजनदार नेता उरला नाही. संपूर्ण जिल्ह्यात पर्यायी नेतृत्व स्वतः शरद पवार यांनाच तयार करावे लागणार आहे. किंबहुना हेच त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा