धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व असणारे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निर्माण होणारा रोष, याच काळात पवन राजेनिंबाळकर यांची झालेली हत्या, त्या हत्या प्रकरणातून निर्माण झालेल्या सहानुभूतीमधून ओम राजेनिंबाळकर यांचा राजकीय उदय झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले. त्यानंतर २०१९ मध्ये राणाजगजीतसिंह पाटील यांना पराभूत करुन ओम राजेनिंबाळकर यांनी लोकसभा गाठली. पण तेव्हा भाजपची साथ होती. आता भाजपची साथ नसताना पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्याचे कारण निष्ठा. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी राणाजगजीतसिंह भाजपात गेल्याने साहजिकच ओम राजेनिंबाळकर यांनी ते दार बंद केले. आता पुन्हा ते नव्याने राजकीय मैदानात उतरले आहेत. आता टिकेच्या केंद्रस्थानी केंद्र सरकार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा