छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या समन्वयासाठी विभागीय पातळीवर दोन मेळावे घेतले जाणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २० ऑगस्टपासून मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीमधील नेत्यांकडून योजनांबरोबरच राजकीय बांधणीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर शहरात दलित समाजातील महिला आणि तरुणांचा अलिकडेच मेळावा घेतला. नामांतराचा लढा, घटना बदलण्याच्या खऱ्या- खोट्या कथनामुळे पक्के झालेले समज अशा वातावरणात महायुतीकडे दलित मतदान वळेल का, हा प्रश्न सध्या कळीचा बनला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा