पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे शुक्रवारी एका जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचा पंजा राज्याच्या विकासाच्या आड येत आहे. छत्तीसगडच्या विकासामध्ये काँग्रेसचा पंजा मोठ्या भिंतीप्रमाणे आडवा आला. या पंजाने राज्याच्या जनतेचे हक्क हिसकावून घेतले. या पंजानेच राज्याची लूट करून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्यासाठी छत्तीसगड हे केवळ एटीएम मशीनसारखे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. रायपूर येथे विजय संकल्प महारॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा