पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या अखेरच्या (गुरुवार, २४ ऑगस्ट) दिवशी काही क्षण संवाद साधला. या बातमीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारी (ता. २५) केंद्र सरकारवर टीका करीत चीन सीमावादाच्या विषयाला पुन्हा तोंड फोडले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (सैन्यदल) भारताची जमीन बळकावली असल्याचा आरोप गांधी यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लडाखमधील एक इंचही जमीन चीनने ताब्यात घेतली नसल्याचे’ धडधडीत खोटे सांगत असल्याचेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा