नीरज राऊत
पालघरचे पहिले पालकमंत्री तसेच माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून वाडा येथे आयोजित कार्यक्रमात पालघरची खासदारकी तसेच चार आमदार निवडून देणे हीच दिवंगत सावरा यांना श्रद्धांजली ठरेल , असा दावा भाजप नेत्यांनी केला. त्यामुळे पालघरच्या उमेदवारीबाबत भाजप आग्रही असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा