सागर नरेकर
एखादा आमदार स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात विकास निधी देऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित करत मंगळवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निरूत्तर केले. काही आमदार आपला मतदारसंघ सोडून इतरांच्या मतदारसंघात विकासनिधी देत असून त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे, असे सांगत हा प्रकार थांबवण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी केले आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या संघर्षाचा आणखी एक अंक समोर आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा