आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीत सध्यातरी २८ घटकपक्ष आहेत. मात्र बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार लवकरच भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याचे म्हटले जात आहे. नितीश कुमार यांनी खरंच एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास, इंडिया आघाडीसाठी हा फार मोठा धक्का असेल. असे असतानाच आता तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीदेखील पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवू अशी घोषणा केली आहे. या दोन मोठ्या घडामोडींमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली असून ममता बॅनर्जींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा