ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात कायमच राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील राहिलेल्या ‘हाजीमलंग की श्रीमलंगगड’ या वादाला राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच नव्याने दिलेली फोडणी सध्या येथील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मलंगगडाच्या बाबतीत तुमच्या भावना पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात नव्याने हिंदुत्वाचा नारा देण्याचा प्रयत्न केला असून आनंद दिघे यांच्याशी भावनिकदृष्ट्या कमालीचा जोडल्या गेलेल्या शिवसेनेच्या मतदारांनाही यानिमित्ताने साद घालण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा