Assam : काही दिवसांपूर्वीच आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच येथील जनजीवनही विस्कळीत झाले होते. त्यानंतर आसाम सरकार पूर परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरल्याची टीका आसाम सरकारवर करण्यात येत होती. दरम्यान, ही टीका होत असतानाच आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एका खासगी विद्यापाठीला लक्ष्य केलं आहे. हे विद्यापीठ हे एका बंगाली मुस्लीम व्यक्तीचं असून या विद्यापीठामुळेच गुवाहाटीत पूर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या विद्यापीठाने पूर जिहाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा