नगरः गेली अर्धशतक राजकीय संघर्षात रखडलेला निळवंडे प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील गावागावांतून पाणी खेळू लागले. दीर्घ प्रतीक्षेनंतर दुष्काळी गावातून पाणी पोहोचल्याचा आनंदोत्सव शेतकरी साजरा करत आहेत. त्याचबरोबर कालव्यातून पाणी पुढे पोहोचू लागले, तसे नेते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, भानुदास मुरकुटे, प्राजक्त तनपुरे असे सर्वच नेते या श्रेयवादात उतरले आहेत. विखे- थोरात यांच्यामधील पारंपारिक राजकीय संघर्षाला ‘निळवंडे’ने पुन्हा नव्याने धार चढवली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा